मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

जुलै, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

महसूल पंधरवाड्यानिमित्त

          प्रशासनातील दीपस्तंभ नवं नव्या संकल्पनाचे जनक  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी                  लेखक           प्रा. डॉ.नरेशचंद्र काठोळे               संचालक, मिशन आयएएस               अमरावती कॅम्प                संवाद :  9890967003 आ ज प्रशासनात राहून लोकाभिमुख कार्य करून महाराष्ट्र शासनाच्या दरबारी राहून विभागीय स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त करणे हे सोपे काम निश्चितच नाही. पण काही सनदी अधिकारी असे असतात की जे तन-मन-धनाने शासकीय सेवा करीत असतात. लोकाभिमुख व लोकोपयोगी कार्य हे त्यांचे प्रथम कर्तव्य असते. अशाच एका अधिकाऱ्याचे नाव आहे श्री दिलीप स्वामी. त्यांना यावर्षीचा आधुनिक संकल्पना निर्माण केल्याबद्दल व त्या यशस्वीपणे संभाजीनगर मध्ये राबविल्याबद्दल प्रथम क्रमांकाचे पारितोषिक देऊन महाराष्ट्र शासनातर्फे यावर्षीच्या महाराष्ट्र दिनाला गौरविले आहे. कल्पक जिल्हाधि...

पावसाळा एन्जॉय करायचा की आजारी पडायचं?

पावसाळा एन्जॉय करायचा की आजारी पडायचं?  साधे सोपे नियम फॉलो करा; राहा फिट अ‍ॅंड फाईन.....         यं दाचा उन्हाळा इतका तापला की आपण सारेच वाट पाहतो आहोत की पाऊस कधी येईल! सूर्य अक्षरश: आग ओकत होता त्याने संपूर्ण महाराष्ट्र तापला. मान्सून दरवर्षी येतो तो आनंदाच्या धारा सोबत घेऊन येतो. सगळं अवतीभोवतीचं जग क्षणात बदलून जातं. हिरवा शालू नेसून नटलेली वसुंधरेला पाहून डोळ्याचं पारणं फिटतं. पण हे बदल घडतात आणि त्यासोबतच बदलते आपली तब्येत !        आला पावसाळा, तब्येत सांभाळा हे दरवर्षीचं वाक्य कितीही नेहमीचं वाटलं तरी या सिझनमध्ये आपली तब्येत सांभाळायला हवी. स्वतःसह घरातल्या वडीलधाऱ्या माणसांची आणि लहान मुलांची जास्त काळजी घ्यायला हवी.   सोपे साधे नियम... सगळ्यांना हवाहवासा वाटणाऱ्या या ऋतुमध्ये आजारपण आपल्यापासून चार हात लांब राहावे यासाठी आरोग्याची काळजी घेणं गरजेचं आहे. १)  पावसाळा सुरु होताना पचायला हलकं अन्न खा. शक्यतो गरम अन्नपदार्थ खावेत.  २) बाहेर रस्त्यावरचं, हॉटेलातलं खाणं बंद करा. खायची वेळ आलीच तर गरम सूपसारखे पदार्थ खा...

सत्य कथा

                    सत्य कथा                                                             श्रीमंती                       लेखिका            - सौ. गीता वासुदेव नलावडे              बोरिवली, मुंबई.             संवाद : 8655846810         रा हुल काळे हा माझा लाडका विद्यार्थी. त्याला नुकतीच जुळी मुलं (एक मुलगा, एक मुलगी) झाली हे समजलं आणि खूप म्हणजे खूपच आनंद झाला. लगेच त्याला अभिनंदनचा फोन केला. बाळांना बघायला जायचे मात्र काहीना काही कारणाने लांबणीवरच पडत होते, आज तीन महिन्यांनी तो योग आला होता.        शाळेत पोचल्यावर बाळांच्या तब्येतीच्या चौकशीसाठी राहुलला फोन केला. तर तो म्हणाला, "बाई, मी आत्ता थोडा वे...
                    🔴   दैनिक राशी भविष्य   🔴           (शुक्रवार ,दि. 1 आॕगस्ट 2025)         विक्रम संवत 2082, शक संवत 1947 (विश्ववसु संवत्सर), श्रावण अष्टमी, नक्षत्र स्वाती पहाटे 03:40 पर्यंत, त्यानंतर विशाखा शुभ योग सकाळी 05:30 पर्यंत, त्यानंतर शुक्ल योग, करण व्यष्टी संध्याकाळी 06:11 पर्यंत, त्यानंतर बाव.                   🇮🇳  🇮🇳  🇮🇳  🇮🇳  🇮🇳  🇮🇳                   राशीभविष्य    🔘   मेष राशी :- तुमच्या जवळच्या लोकांशी संवाद साधण्यास स्पष्टपणे प्रोत्साहन दिले जाते, आता सर्वात जवळून बसून संवाद स्पष्ट करण्याची, तुमच्या अपेक्षांवर चर्चा करण्याची आणि युद्धाच्या गोष्टींना गाडून टाकण्याची वेळ आली आहे. तुमच्या नात्यात वाढ आणि चांगली समजूतदारपणा राज्य करतो. वेगवेगळ्या क्रियाकलापांसह लोकांशी संवाद साधण्याची अपेक्षा करा ज्याद्वारे ...

1 आॕगस्ट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त

क्रांतिकारी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे                            लेखक                     - प्रा.शरद पुसदकर,                               संवाद : 9423608651         अ ण्णाभाऊ साठे यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील वाटेगाव ह्या खेडेगावात ०१ ॲागस्ट १९२० रोजी झाला.त्यांचे मुळचे अप्रचलीत नांव 'तुकाराम' असे होते.त्यांच्या वडीलांचे नांव सिधोजी व आईचे नांव बालबाई होते.त्यांचा जन्म तत्कालीन समाजाने गावकुसाबाहेरील अत्यंत मागास व अस्पृश्य ठरविलेल्या मातंग जातीत झाला होता. त्याकाळी गावातील सर्वात हीन समजल्या जाणारी कामे मातंग जातीच्या लोकांना करावी लागत.अण्णाभाऊंच्या घरची परिस्थिती अत्यंत गरीब व जीवन कष्टप्रद असे होते.                         अण्णाभाऊंचे वडील कुटुंबासह १९३१ साली दुष्काळामुळे पोटासाठी कामधंदा शोधण्यासाठी मुंबईस ...

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

• पाच लाख सिंधी विस्थापित कुटुंबांना मालमत्तापत्र ! •  महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा •  'विशेष अभय योजना-२०२५' जाहीर     मुंबई : राज्यातील ठाणे आणि उल्हासनगर वगळता ३५ शहरांमध्ये राहणाऱ्या सुमारे पाच लाख सिंधी विस्थापित कुटुंबांना मालमत्तापत्र देण्याचा ऐतिहासिक निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.  'विशेष अभय योजना-२०२५' राबवली जाणार असून, १९४७ च्या फाळणीनंतर स्थलांतरित झालेल्या सिंधी समाजाच्या ३० वसाहतींमधील निवासी आणि वाणिज्यिक जमिनींचे शर्तभंग नियमानुकूल करून फ्री-होल्ड (भोगवटादार वर्ग-१) केले जाणार आहे, असे ते म्हणाले. महसूलमंत्री बावनकुळे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक संकल्पनाम्यात दिलेले वचन पूर्ण करत सिंधी विस्थापितांसाठी विशेष धोरण आणले आहे. नागपूर, जळगाव, मुंबई यासह राज्यातील ३० वसाहतींमधील सिंधी समाजाला त्यांच्या घरे आणि आस्थापनांचे कायदेशीर मालकी हक्क मिळणार आहेत. "ही योजना महसूल विभागामार्फत राबवली जाईल. सिंधी समाजाच्या वर्षानुवर्षा...
• फक्त १ रुपयात IAS प्रशिक्षण व निवासी व्यवस्था....                                 लेखक               📍   प्रा.डॉ.नरेशचन्द्र काठोळे               संचालक, मिशन आय.ए.एस.                 अमरावती.                संवाद : 9890967003           गु जरातला माझे एक मित्र आहेत .श्री रामजीभाई पटेल हे त्यांचे नाव. ते हिऱ्याचे व्यापारी आहेत. साधारणपणे एक हजार कोटी रुपयांची त्यांची  उलाढाल आहे .ते मला नेहमी म्हणायचे .काठोळे साहेब गुजरातको आओ, पाटीदार भवन देखो .केवल एक रुपये मे बच्चो को आय ए एस का ट्रेनिंग दिया जाता है .मला उत्सुकता होती .त्यामुळे मुंबईतील माजी शालेय शिक्षण मंत्री मा.ना.प्रा.वर्षाताई गायकवाड यांच्याकडचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मी थेट अहमदाबादला निघालो. अहमदाबादला उमिया माता संस्थान आहे .येथे देखील आय ए एस चे प्रशिक्षण चालते ...

एक ऑगस्ट महसूल दिनानिमित्त

      प्रशासनातील दीपस्तंभ  सेकंदामध्ये काम करणारे आदर्श व्यक्तिमत्व  अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे                     लेखक                   • प्रा.डॉ. नरेशचंद्र काठोळे                     संचालक मिशन आयएएस                    अमरावती कॅम्प                    संवाद : 9890967003 ए क जुलै 2025. वेळ सकाळची. माझ्या मोबाईलची रिंग वाजली. मी स्क्रीनवर पाहिले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे अपर मुख्य सचिव  व आता महाराष्ट्राचे अपर मुख्य सचिव म्हणून बदली  झालेले श्री विकास खारगे यांचा तो फोन होता. माझ्या बहात्तरव्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी तो केला होता. आपणच तर किती व्यस्त असतो तर मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव किती व्यस्त असतील. शिवाय त्यावेळेस विधानसभेचे अधिवेशन सुरू हो...

आजचे राशीभविष्य

           🔴   दैनिक राशी भविष्य   🔴            (गुरुवार,दि. 31 जुलै 2025        विक्रम संवत 2082, शक संवत 1947 (विश्ववसु संवत्सर), श्रावण. सकाळी 04:58 पर्यंत सप्तमी तिथी आणि त्यानंतर अष्टमी. स्वाती नंतर 12:41 पर्यंत नक्षत्र चित्र. पहाटे 04:31 पर्यंत साध्य योग , त्यानंतर शुभ योग. दुपारी 03:48 पर्यंत करण गर, वणिज नंतर पहाटे 04:58 पर्यंत, व्यष्टी नंतर.           🇮🇳  🇮🇳  🇮🇳  🇮🇳  🇮🇳  🇮🇳                   राशीभविष्य    🔘   मेष राशी :- आजचा दिवस तुमच्या मेहनतीचे फळ देण्याचा असू शकतो. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पनांचे कौतुक होईल. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होईल. कौटुंबिक जीवन सामान्य राहील. प्रवासातून तुम्हाला फायदा होऊ शकतो.  🔘    वृषभ  राशी :- नवीन योजना सुरू करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. व्यवसायात नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला घरी क...