मुख्य सामग्रीवर वगळा

हुतात्मा स्मारक अकोला येथे पानिपत शौर्यदिनानिमित्त अभिवादन

 

अकोला :

१४ जानेवारी १७६१ रोजी पानिपतच्या शौर्य भूमीवर मराठ्यानी देश रक्षणासाठी प्राणार्पण राष्ट्रच्या शत्रुला अहमदशहा अब्दालीला कायमची पडवली. ह्या युद्धात मराठ्यांनी अभूतपूर्व पराक्रम ६केला. दुर्दैवाने युध्दात पराजय जरी झाला तरी तो लाख विजयांना लाजवणारा असा कीर्तिशाली होता. १७६१ • नंतर कोणाही परकीय शाहूने ह्या देशावर आक्रमण करण्याची हिम्मत केली नाही. ते केवळ पानिपतावर मराठ्यांनी केलेल्या बलिदानामुळे. त्यांच्या पराक्रमामुळे, आपल्या पराक्रमाने, आपल्या दिव्य बलिदानाने मराठ्यांनी ह्या देशाचे = १७६१ नंतरही जवळपास १८०३ पर्यंत अतिशय समर्थपणे नेतृत्व केले. आणि मराठेशाहीचा वचक संपूर्ण हिंदुस्थानात कायम केला यावेळी पानिपतावर धारातिर्थी पडलेल्या महाराष्ट्रतील अठरा पगड जातीच्या मराठे शिलेदार, वीर योद्धयांना, त्यांच्या राष्ट्रीय बलिदानाला, त्यांच्या अतुलनीय शौर्याला अभिवादन करण्या करीता हुतात्मा स्मारक अकोला येथे अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन माऊली फांउडेशन व्दारे ज्ञानेश्वर मांडेकर यांनी दि १४जानेवारी २०२५ ला केले होते.
या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मराठा संघाचे रामजी मुळे होते. त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली तर उद्घाटन कृष्णराव देशमुख, अजय बांडी, रजनिश ठाकरे, अक्षय राऊत, गोपालसिंह ठाकूर यांनी मशाल मधील अग्रीस दाहकता प्रज्वलित करून केली इतिहास संशोधक संतोषजी झामरे यांनी मराठ्‌याचे अतुलनिय शौर्य कथन करताना श्रोत्यांना मंत्रमुग्ध करताना दत्ताजी शिंदे च्या बधापासून पानिपतच्या युद्धाचा रणसंग्राम वर्णन करीत १४ जानेवारीच्या वीर मराठयाच्या रणसंग्रामाची चंडीका वर्णन करीत प्रत्यक्ष युद्धाचे वातावरण वीर रसाने निर्माण करीत श्रध्दांजली अर्पण केली. समाजप्रेमी प्रशांत गावंडे अनिल काळे यांनी अग्रीस तेवत ठेवले. इतिहासप्रेमी संघर्ष सावरकर पानिपत बुद्धात मराठे देशरक्षणाकरिता लदत होते तर अब्दाली हिंदुस्थानातील लुट मिळविण्यासाठी लढत होता असे पानिपत शौर्य दिन... अभिवादन प्रतिपादन करीत श्रद्धाजंली अपर्ण केली. पेन्वान फोरम चे अध्यक्ष जयंतराव घाटोळ यांनी जयघोष करीत अध्दाजंली वाहीली अभिवादन कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात आयोजक ज्ञानेश्वर मांडेकर यांनी महाराष्ट्र राज्य सर्वच स्तरावर प्रगत असताना वैचारिक विचारसरणी आपसी वादामुळे घसरण होत आहे हे प्रगत राशला मारक आहे पानिपत मध्ये घडलेल्या चुकाची पुनरावृत्ती आजही कार्य करताना सर्व स्तरावर दिसून येते. यावर सर्वकष मात व्हावी व महाराष्ट्र राज्य सर्वराज्यात प्रगत होण्याची दिशा मिळावी

. या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शौर्य गाजविणारागवया मराठ्याना नतमस्तक होत प्रत्येक वक्तत्यांनी अधिस प्रज्वलीत करीत आदरार्जली डॉ जगदिश खंडेतोड, अविनाश देशमुख, अशोक पारधी प्रतिक दुतोंडे, शारीकांत गिरी यांनी अर्पण करीत अध्यक्षानी मनोगतात पानिपत येथील वास्तव स्थिती संबंधी विचार व्यक्त करीत उपस्थितानी सामुहिक श्रद्धांजली मराठा वीरांना अर्पण करीत अभिवादन कार्यक्रमाची सांगता विष्णूपंत जोध यांनी आभार प्रदर्शन करीत केली.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाची उत्तुंग भरारी शाळेचा निकाल ९६.१९ टक्के  अकोला : विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत स्थानिक जुने शहरातील प्रख्यात  मोहरीदेवी खंडेलवाल कन्या विद्यालयाने यंदाही विद्यार्थिनिंनी शाळेच्या परंपरेनुसार उत्तुंग भरारी घेतली आहे.        परीक्षेत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. शाळेतील एकूण 210 विद्यार्थिनींपैकी 202 विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या असून शाळेचा निकाल ९६.१९ टक्के लागला आहे. कु. राधिका उमेश तारापुरे हिने सर्वाधिक 96.40% गुण प्राप्त करून शाळेतून प्रथम येण्याचा बहुमान पटकावला आहे.         तसेच कू.जानवी मिलिंद भाकरे 94.80, कुमारी रोहिणी श्रीकृष्ण लांडे 94%, कुमारी भाविका रवींद्र वाघमारे 93.60%, गौरी सखाराम जोशी 92 80 %, कुमारी ज्ञानेश्वरी मिलिंद भाकरे ९२.६० %, कुमारी अश्विनी विनोद भामरे ९१.६० % कुं .नियती उमेश बिहाडे 91% कू. गौरांगी विनोद पांडे 90.40% कु. राजेश्वरी मनोहर खरात 90% अशा एकूण दहा विद्यार्थ्यांनी...
  •  मोहरीदेवी खंडेलवाल उच्च माध्यमिक कन्या विद्यालयाची यशाची परंपरा कायम  अकोला :   येथील जुन्या शहरातील गोडबोले प्लॉट स्थित मोहरीदेवी खंडेलवाल कनिष्ठ महावि‌द्यालयाने १२ वी बोर्ड परीक्षेत यशाची परंपरा कायम ठेवली आहे. महावि‌द्यालयाचा कला शाखेचा निकाल ८९.७९ टक्के, वाणिज्य शाखेचा ८८.८८ टक्के, एच एस सी होकेशनल शाखेचा निकाल ८६.९६ टक्के निकाल लागला आहे. कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार         कला शाळेून प्रथम कु कोमल मुकेश पवार ८६.५० टक्के, द्वितीय कु. पुजा सुभाष होनाळे ८४.०० टक्के आणि तृतीय कु. अश्विनी उमेश शेवाने ८३.३३ टक्के गुण मि ळाले.  वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे       तसेच वाणिज्य शाखेतून प्रथम कु साक्षी विजय खंडारे ८२.३३ टक्के, द्वितीय कु दिव्या दिगंबर लंगोटे ७९,५० टक्के, तृतीय कु. तेजस्विनी रामचंद्र खवले ६७.८३ टक्के गुण मिळाले. एच एस सी वोकेशनल विभागातून अकाउंट अँड ऑफिस मॅनेजमेंट या विषयात कु. सोनिया बजरंग सुतार ७१.६७ टक्के तसेच चाइल्ड ओल्ड एज अँड हेल्थ केअर सर्विस विषयात कु. योगेश्वरी रवीप्रकाश बढे ...
•  पूजा मेश्राम यांनी आंतरराष्ट्रीयस्तरावर  अकोल्याचा झेंडा फडकावला क्वालालंपूर( मलेशिया) :  महाराष्ट्रातील एका छोट्याशा शहरातून जागतिक व्यासपीठावर झेप घेत पूजा मेश्राम ह्या अकोल्यात जन्मलेल्या आणि वाढलेल्या प्रतिभावान स्त्रीने पुन्हा एकदा आपल्या शहराचा अभिमान वाढवला आहे. क्वालालंपूर, मलेशिया येथे झालेल्या माइलस्टोन मिसेस आशिया इंटरनॅशनल २०२५ या मान्यवर सौंदर्य स्पर्धेत त्यांनी प्रथम उपविजेतेपद (1st Runner-Up) पटकावले.  ही स्पर्धा अत्यंत कडवट स्पर्धात्मक होती.  ज्यामध्ये रशिया, तुर्की, दुबई, युके, श्रीलंका, मलेशिया, व्हिएतनाम, इंडोनेशिया आणि जपान यांसारख्या देशांतील प्रतिभावान महिलांनी सहभाग घेतला होता. अशा जागतिक स्तरावरील स्पर्धेत पूजा आपल्या गौरव, आत्मविश्वास आणि प्रेरणादायी प्रवासामुळे विशेष ठरल्या.  या उपविजेतेपदाबरोबरच, त्यांना खालील दोन विशेष सन्मानही प्राप्त झाले.        "सोशल मीडिया क्वीन" — सर्व स्पर्धकांमध्ये सर्वाधिक लोकमत मिळाल्याबद्दल "मिसेस करेजियस" — त्यांच्या धैर्यशीलता, जिद्द आणि प्रेरणादायी संघर्षाबद्दल पूजाचा प्रवास ख...